अपघातग्रस्तांना मदत केल्यास कायदेशीर कटकटीतून सुटका, मदत करणारांना मिळणार २५ हजार रुपये बक्षीस – केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी
अपघातग्रस्तांना मदत केल्यास कायदेशीर कटकटीतून सुटका !
रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन (मदतनीस) योजनेत मोठी सुधारणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले, की अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोच विणाऱ्या व्यक्तीला आता २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम केवळ ५ हजार रुपये होती, ज्यामध्ये आता पाच पटीने वाढ करण्यात आली आहे.
RELATED ARTICLES






तरी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनपेक्षित अपघातग्रस्त रुग्णांना गोल्डन अवर मध्ये तातडीने मदत करुन पुण्या बरोबर अतिशय महत्त्वाचे शासकीय निमशासकीय व सामाजिक कार्यासाठी उपयुक्त येणार प्रशस्तिपत्र व रुपये २५ हजाराचे बक्षीस घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.