बघता काय सामील व्हा नम्र आवाहन
अवधुत यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
प्रशासनाची संवेदनशीलता संपली आहे, लोकप्रतिनिधींचीही संपली आहे का??
जामखेडकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये



अवधुत पवार यांच्या मागणीला व उपोषणाला सामाजिक राजकीय विविध स्तरातून नागरिकांचा पाठींबा मिळत आहे.
यामुळे अतिक्रमणे कधी निघणार व शहर मोकळा श्वास कधी घेणार असाच प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या भुमीकेकडे लक्ष लागले आहे. यावेळी अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनी अवधूत पवार यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना दिलेले आहे.