जामखेड तालुक्यातील जातेगावमध्ये वैभव मारूती गायकवाड (वय २३ ) याने बेरोजगारी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जातेगाव येथील वैभव मारूती गायकवाड हा सुशिक्षित बेरोजगार तरुण होता .नोकरी नाही म्हणून शेती करत होता.
वैभव हा कुटुंबातील कर्ता मुलगा होता. आई वडील, एक भाऊ, बहिण व आजीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. शेतीतही कुटुंबाचा उदरनिर्वाह
जातेगाव येथील २३ वर्षीय तरूणाने केली आत्महत्या
RELATED ARTICLES